मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

एप्रिल, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ई पास कसा मिळवायचा ??

  जस कि तुम्हाला सर्वाना माहितच आहे कोरोना ची दुसरी लाट खूप भयंकर आहे, आणि राज्यात रोज ७० हजार पेक्षा जास्त रुग्णआढळत आहे आणि ह्या लाटेला थांबवण्यासाठी साठी ब्रेंक द चैन अंतर्गत कठोर निर्बंध राबवण्यात गेले आहे,  अत्यावश्यक कारणांशिवाय आंतरजिल्हा प्रवासाला सक्त मनाई करण्यात आली आहे. आणि जर काही अत्यावश्यक कारणासाठी आंतरजिल्हा जर प्रवास करायचा असेल तर त्यासाठी ई पास काढणे बंधनकारक आहे. त्यामुळे नागरिकांना ई पास कसा काढायचा ह्या बंद्दल माहिती असणे गरजेच आहे   (Maharashtra Government strictly imposed break the chain rules to control corona outbreak how to apply for E Pass on covid19 mhpolice in for inter district travel ) ई पास कसाकाढायचा ?? तर ई पास काढण्यासाठी https://covid19.mhpolice.in/ ह्या वेबसाईटला ला भेट द्या , त्या नंतर लिंक वर दिलेल्या सूचना  वाचून घ्या  आणि वाचून झाल्या नंतर तुम्ही  ई पास साठी अर्ज (Apply For Pass Here ) ह्या बटनावर क्लिक करा. नंतर तुम्हाला  तुम्हाला महाराष्ट्राबाहेर भेट देण्याची गरज आहे का ? ह्या पैकी होय किवा नाही वर  क्लिक  करा. ई पास काढण्यासाठी लागणार

एकच भाव ठेऊन ही पार्ले-जि कंपनी इतकी वर्षे फायद्यात कशी ?

 हे तर तुम्हाला माहितच आहे  ८० च्या दशकात अर्थव्यवस्थेत बदल होत गेले. त्यामुळे कंपनीने बिस्किटाचा भाव वाढवावा असं ठरवलं आणि थोडीशी भाववाढ केली. पण हा वाढलेला भाव ग्राहकांना - जनतेला ' भावला ' नाही.आणि जनतेनी असमर्थन दाखवायला सुरुवात केली. पेट्रोल - डिझेलची भाववाढ झाल्यावर नाही होत पण पार्ले जी बिस्किटाची भाववाढ झाल्यावर चक्क रस्त्यावर आंदोलनं झाली. शिवाय विक्री कमी झाली ती वेगळीच. नाईलाजाने कंपनीला माघार घ्यावी लागली आणि पुन्हा आधी होते तेच भाव लागू करण्यात आले. हे खरंतर खूप मोठं गणित आहे. पण समजायला एकदम सोपं. यात कंपनीने अत्यंत हुशारीने इतका मोठा पल्ला गाठला आहे. आणि बिझनेस मधलं एक खूप मोठं उदाहरण सादर केलंय. तुम्हाला माहित आहे का ? पार्ले-जी बिस्कीटची सुरुवात कशी झाली? आतापर्यंत ही कंपनी कशी टिकून आहे? १:- जसं की वरती सांगितलंय , की एकदा भाव वाढले होते तेव्हा कंपनीला नुकसान झालं होतं आणि आंदोलनं वगेरे झाली होती तेव्हा कंपनीने हे जाणून घेतलं की लोक पदार्थाच्या गुणवत्तेबद्दल एकदम निःशंक आहेत. पण जोडले गेले आहेत ते त्याच्या किमती वरती. "५ रुपयांचा पार्ले जी" ही गोष्ट

पाकिटावर असलेली पार्ले जी गर्ल कोण आहे ?

आज बाजारात खूप प्रकारचे बिस्कट उपलब्ध आहेत पण पार्ले जी बिस्कीट ची गोष्टच वेगळी आहे आणि पार्ले जी च्या पाकिटावर वर असलेल्या मुलीची सुद्धा  खरंतर खूप वादविवाद झालेले आहेत की पार्ले जी पाकिटावर असणारी ही मुलगी कोण आहे. तीन महिलांनी पाकिटावर आपण असल्याचा दावा केला होता. या तीन महिला म्हणजे प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आईटी  इंडस्ट्रालिस्त नारायण मूर्ती ची पत्नी सुधा मूर्ती ,नागपूर   ची निरू देशपांडे आणि गुंजन गंडानिया.या तिघिनिही पाकिटावर आपल्या लहानपणीचं चित्र असल्याचा दावा केला होता. पैकी मीडियाने ही मुलगी नीरू देशपांडे या आहेत असं मानलं होतं.आणि ह्या गोष्टी वर निरू देशपांडे ना खूप प्रसिद्धी सुद्धा भेटली होती. तुम्हाला माहित आहे का ? पार्ले-जी बिस्कीटची सुरुवात कशी झाली? आतापर्यंत ही कंपनी कशी टिकून आहे? नीरू यांच्या म्हणण्यानुसार , लहानपणी त्या चार वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांनी ते छायाचित्र काढलं होतं , त्यांचे वडील प्रोफेशनल फोटोग्राफर नव्हते , हौस म्हणून त्यांनी तो फोटो काढला होता. आणि पार्ले कंपनी मध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीच्या बघण्यात हा फोटो आला आणि त्याप्रकारे तो बिस्किटाच्

घड्याळात क्वार्ट्झ (Quartz) का लिहिलेले असते ?

  क्वार्ट्ज हा शब्द पाहून मला आधी वाटायचं, की ते घड्याळ बनवणाऱ्या एका कंपनीचे नाव आहे. म्हणजे, घड्याळमध्ये असलेली यंत्रणा बनवण्याचे अधिकृत अधिकार फक्त त्याच कंपनीकडे आहेत, आणि ती कंपनी सर्व ब्रॅण्ड्सना आपली यंत्रणा पुरवते. म्हणून तुम्ही कोणत्याही ब्रॅण्डचे घड्याळ वापरा, तुम्हाला क्वार्ट्ज हे नाव हमखास दिसेल (दिसेलच)  नंतर त्या कंपनीबाबत माझी उत्सुकता वाढू लागली. कारण ही ती कंपनी आहे, जिच्या यंत्रणेवर आपण आपला दिवस ठरवतो आणि ती कंपनी आपला वेळ अचूक ठरवते. पण उत्सुकता जास्त ताणू नका, कारण ही कोणतीही कंपनी नसून ते टाइमिंग टेक्नॉलॉजीचे नाव आहे, जे घड्याळमध्ये वेळ दर्शवण्यासाठी वापरले जाते क्वार्ट्ज एक क्रिस्टल (स्फटिक) आहे, जो सेकंदात 32,768 वेळा कंपन करतो. एक काउंटर याची मोजणी करते आणि सेकंद काटा हलविण्यासाठी घड्याळाला सिग्नल पाठवते. अपेक्षेप्रमाणे तुमचा थोडा गोंधळ झाला असेल. थोडं आणखी विस्तृत सांगण्याचा प्रयत्न करतो. आपण जे घड्याळ वापरतो, त्यात यंत्र बसवलेलं असतं आणि एक सेकंद म्हणजे किती काळ आहे, हे त्या यंत्राला माहित नसतं. एक सेकंद संपला आहे, हे त्या यंत्राला सांगण्यासाठी काहीतरी आत असल

कोविड लसीसाठी नोंदणी कशी करायची आणि किती आहे खर्च

२८ एप्रिल पासून १८ वर्षावरील तरुणांना कोविड लसीसाठी नोंदणी  करता येईल   देशाचा लस  साठी तिसरा टप्पा  असेल पहिल्या टप्प्यात उच्च जोखीम क्षेत्रातील लोकांना आणि ६० पेक्षा जास्त  वयोगटातील लोकांना हि लस देण्यात आली होती . तर दुसऱ्या टप्प्यात ४५ वयोगटातील लोकांना  हि लस  देण्यात आली  होती आणि आता १ मे पासून १८ वर्षा  पुढील सर्वांसाठी लस दिली जाणार आहे.ह्या लसी साठी रजिस्ट्रेशन २८ एप्रिल पासून चालू होणार आहे. जर आपल्याला ह्या कोविड सारख्या आजाराशी लढायच्य तर हि लस प्रत्यकाने घेण खूप गरजेच आहे. लस घेण्याकरिता किती खर्च ??? कोव्हॅक्सिन किंवा कोविशिल्ड लस देशभरात  सर्वत्र दिल्या जात आहे ,या  बद्दल आरोग्य मंत्रालय सचिवांनी सर्व आणि स्पष्ट माहिती दिली आहे ,विशेष म्हणजे हि लस सरकारी रुग्णायलायत आधी प्रमाणे विनामूल्य तर खाजगी रुग्णालयात लस २५० रुपय ठेवण्यात आली आहे. १८ वर्ष वरील सर्वाना हि लस दिली जाणार तर आपण आताच सर्व प्रकिया समजून घेणे आवश्यक आहे ,राज्यात लसीचा तुडवडा असल्यास सरकारने पुरेसा साथ करण्याचे आश्वासन दिले आहे . जर आपल्या पण हि लस  घ्यायची असल्यास नोंदणी कशी करायची हे बघूया . नोंदणी