मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मे, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जर लसीचा दुसरा डोस घेण्यात उशीर झाला तर की त्याचे काय परिणाम होऊ शकतात ? ही माहिती जाणून घ्या

 जस कि तुम्हला माहित च आहे जग भरात कोरोना खूप वेगाने वाढत आहे आणि एका मागे एक लाट  येतच आहे. आणि जर आपल्याला कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवायचा असेल तर लसीकरण हे अत्यंत गरजेच आहे.ज्या ज्या देशात लसीकरण वेगाने झाले त्या त्या देशात कोरोनाला आळा बसत आहे. भारतात सुद्धा १६ जानेवारी पासून लसीकरण सुरवात झाली आहे.आणि आता १ मे पासून १८ वर्षा वरील व्यक्तीस सुद्धा लस देणे चालू केले आहे लस घेण्यासाठी नोंदणी कशी करायची आहे आणि कोणती काळजी घ्यायची आहे हे माझ्या आधीच्या लेखात लिहिले आहे  कोविड लसीसाठी नोंदणी कशी करायची आणि किती आहे खर्च??   पण त्याआधी लस मिळालेल्या लोकांचे काही प्रश्न अजून सुटलेले नाहीत, अनेक लोकांना पहिला डोस मिळून महिना उलटत आला तरी दुसरा डोस मिळालेला नाही आहे.जर दुसऱ्या डोस ला उशीर झाला तर त्यांच्या आरोग्यावर काही परिणाम होतील का ? तर या बद्दल अनेकांना माहिती नसल्याच दिसत आहे तर आजच्या ह्या लेखात आपण याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.  वैद्यकीय तज्ज्ञांनुसार दोन्ही लसीचे दोन्ही डोसे घेणे गरजेचे आहे दोन्ही लसींची म्हणजे कोवॅक्सीन आणि  कोव्हिशील्डचे परिणाम खूप प्रभावी ठरत आहे. अमे

१ मे हा कामगार दिन म्हणून का साजरा केला जातो

भारतात ,  लेबर डे हा राष्ट्रीय सुट्टीचा दिवस आहे. या दिवशी जगभरातील लोक कामगारांच्या हक्कांसाठी निषेध व मोर्चा काढून या शोषणापासून बचाव करतात. तसेच भारतात सर्व प्रथम लेबर डे चेन्नईमध्ये १९२३ मध्ये साजरा करण्यात आला. हा दिवस हिंदुस्तानच्या लेबर किसान पार्टीने पाळला. या दिवशी कम्युनिस्ट नेते मल्यापुरम सिंगारावेलु चेट्टीर यांनी सरकारला विचारले की कामगारांच्या प्रयत्नांचे आणि कार्याचे प्रतीक म्हणून १ मे हा राष्ट्रीय सुट्टीचा विचार केला पाहिजे. तेव्हा पासून    हा दिवस भारतात कामगार दिन म्हणून पाळला जातो तसच कामगार दिन आणि अंतराष्ट्रिय श्रमिक दिवस म्हणूनही ओळखला जातो.   भारतीय कामगार संघटना कायदा १९२६ मध्ये लागू करण्यात आला. या कायद्याने केवळ कामगार संघटनांची नोंदणी करण्यास मदत केली ,  सरकारकडून मान्यता मिळालेली नाही. ८ नोव्हेंबर १९४३ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगार संघटनांना अनिवार्य मान्यता देण्यासाठी भारतीय कामगार संघटना (दुरुस्ती) विधेयक आणले.भारतात जर कोणी मजुरांचे हक्क मिळवले तर ती व्यक्ती दुसरे कोणीही नव्हती ,  ती "आधुनिक भारताचे जनक" आणि क्रांतिकारक डॉ. बाबास